नांदगाव (प्रतिनिधी) वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने आयोजित “आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या सुरक्षित, हिरव्यागार आणि निरोगी भविष्याची पायाभरणी!”न... Read more
(मनिषा खत्री भा.प्र.से.) आयुक्त नाशिक महानगरपालिका,नाशिक नागरिकांसाठी जाहीर सूचना नाशिक जिल्ह्यात आज दिनांक ०८ जूलै, २०२६ मुसळधार पाऊस सुरु असल्याने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.नाशिक शहर व परिसरा... Read more
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३२५ वा दिवस ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●★ भारतीय आषाढ १७ शके १९४८★ जेष्ठ वद्य /कृष्ण ८★ शालिवाहन शके १९४८★ शिवशक ३५१★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३★ बुधवार दि. ८ जुलै २०२६★ १७८९ मराठ्यां... Read more
सिन्नर (प्रतिनिधी):आपला भवताल शब्दात मांडणारी, मानवी भावभावनांना शब्दबद्ध करणारी कविता काळजाला भिडते असे प्रतिपादन येवला येथील विशाखा पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी लक्ष्मण बारहाते यांनी केले. साहित्य भारती, व मसापच्या सिन्नर शाखेच्या वतीने आयोजित... Read more
सिन्नर( प्रतिनिधी), दि. ७ जुलै : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) NCMC ( नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ) कार्डाची योजनेची मुदत १ ऑगस्ट २०२६ रोजी संपणार असल्याने ती किमान ४ ते ६ महिने वाढविण्यात यावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्य... Read more
नाशिक दिनांक ७ जुलै : नाशिकच्या क्रीडा क्षेत्रातून पुन्हा एकदा एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. व्हि.डि.के स्पोर्ट्स फाउंडेशन स्पोर्ट्स फाउंडेशनची आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रावणी सांगळे हिची चीनमधील ऑर्डोस येथे होणाऱ्या१ ल्या आशियाई अंडर-२... Read more
महानुभाव ग्रंथोत्तेजक साहित्य अलंकार पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,अमरावती.८०८७७४८६०९ शांतता आणि प्रेम निर्माण करून शांतता व प्रेमाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविला पाहिजे. Read more
मदन हिरे : मैत्रीतील अस्सल हिरा ! लेखक:-भास्कर कदम नांदगावकर.हिरे आणि कोळसे, अशी नेहमीच समीक्षा केली जाते. मी माझ्या कळत्या वयापासून मैत्रीतील अनेक ‘हिरे’ आणि ‘कोळसे’ही पाहिले, अनुभवले आहेत. कोळसा कितीही उगळला तरी तो काळा... Read more
नाशिक( प्रतिनिधी): धंद्यात बरकत व्हावी म्हणून पंचवटी येथील एक महिलासायखेडा जवळील एका भोंदूबाबा कडे गेली होती. भोंदू बाबाने जादूटोण्याची भीती घालून तिच्यावर बलात्कार केला व माझ्याशी लग्न केले नाही तर तुला जादूटोणा करून मारून टाकेल, असे धमकावुन पह... Read more
नाशिकरोड (प्रतिनिधी): कवी तथा सुप्रसिद्ध सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर यांच्या ‘आठवांचे लक्ष मोती’ या गाजलेल्या काव्यसंग्रहावरील साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या निवडक ४५ आस्वादात्मक प्रतिक्रिया एकत्रित करणारे ‘अक्षरमोती पेरतान... Read more