पांझणदेव (प्रतिनिधी ) माध्यमिक विद्यालय पांझणदेव या ठिकाणी वटसावित्रीपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. “शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा पाटील मॅडम यांनी वटपौर्णिमेचे महत्व विशद केले. संजय बच्छाव यांनी फलक लेखन केले*. *मोहन कदम ,अन... Read more
नांदगाव: दि.२९ प्रतिनिधी “निसर्गाचे रक्षण हेच आपल्या संस्कृतीचे खरे पूजन असून “पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षण, आणि आरोग्यदायी जीवन शैलीचा संदेश देणारा भारतीय संस्कृतीतील वटपूजन महत्त्वाचा उत्सव आहे असे येथील... Read more
ओझर: दि.२९ वार्ताहर येथील सार्वजनिक वाचनालयाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक महोत्सव आयोजनाचा हेतू विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून जून ते ऑगस्ट २०२६ मध्ये चित्रकला, निबंध, सुंदर हस्ताक्षर, शुद्धलेखन, वकृत्व, वैयक्तिक मर... Read more
ओझर: दि.२९ वार्ताहर “निसर्गाचे रक्षण हेच आपल्या संस्कृतीचे खरे पूजन असून “पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षण, आणि आरोग्यदायी जीवन शैलीचा संदेश देणारा भारतीय संस्कृतीतील वटपूजन महत्त्वाचा उत्सव आहे असे शिक्षिका मे... Read more
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३१६ वा दिवस ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●★ भारतीय आषाढ ८ शके १९४८★ जेष्ठ पौर्णिमा★ शालिवाहन शके १९४८★ शिवशक ३५१★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३★ सोमवार दि. २९ जून २०२६★ २०१० प्रख्यात वक्ते... Read more
: उपस्थित जनसमुदाय राजाभाऊ वाजे यांचा सत्कार एक ऐतिहासिक क्षण…..बाळासाहेब थोरात सिन्नर प्रतिनिधी (श्यामसुंदर झळके)खासदार राजाभाऊ वाजे यांचा नागरी सत्कार म्हणजे सिन्नरच्या भूमीतील ऐतिहासिक क्षण आहे असे गौरवोद्गार राज्याचे माजी कृषी तसेच महस... Read more
नाशिक,( प्रतिनिधी ) : जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल, पुढे बघाल तर आशा मिळेल, इकडे-तिकडे बघाल तर सत्य दिसेल, आणि स्वतःच्या अंतर आत्म्यात डोकावाल तर आत्मविश्वास मिळेल.याच आत्मविश्वासातून “नमस्ते नाशिक फाउंडेशन” यांच्या वतीने गरजू आणि... Read more
नाशिक ( प्रतिनिधी )दिनांक २८ जून : कालिका देवी मंदिर संस्थान, यशवंत व्यायाम शाळा, क्रीडा संस्कृती फाउंडेशन आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ ते ३० जून २०२६ दरम्यान ऑलिंपिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्र... Read more
नाशिक- २८ (बातमीदार..) हृदयातून येणारं काव्य हे रसिकांच्या मनाचा ठाव घेते आपल्या प्रकृतीधर्माप्रमाणे लिहीलेले खरं काव्य आहे. मराठी कविता ही संत ज्ञानेश्वरांनी सुरु केली तर संत तुकारामांनी ती आपल्या पर्यंत पोहोचवली. वेगवेगळ्या कवींच्या कविता काळा... Read more
सिन्नर ( प्रतिनिधी)२८ जून २०२६ राष्ट्र संत कबीर यांची जयंती महामित्र परिवार,संविधान प्रेमी व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथील शिवाजी महाराज चौक येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प... Read more